HD Kumaraswamy On Boundary Issue: सीमाप्रश्नात कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री
सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोक हस्तक्षेप का करत आहेत. हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. अशा प्रकारे प्रश्न निर्माण केल्याने स्थानिक जनतेला त्रास होतो. या प्रकरणात पंतप्रधानांचे नाव का घेतले जात आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोक हस्तक्षेप का करत आहेत. हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. अशा प्रकारे प्रश्न निर्माण केल्याने स्थानिक जनतेला त्रास होतो. या प्रकरणात पंतप्रधानांचे नाव का घेतले जात आहे. माझ्या माहितीनुसार या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी म्हटल आहे.
Why are Maharashtra people unnecessarily interfering into boundary issue (Belagavi)?Issue was over long back. Common people are facing trouble. Why is our state govt bringing PM's name to interfere? Nobody can interfere according to me: Ex Karnataka CM & JDS leader HD Kumaraswamy pic.twitter.com/PLs0ZyIYEX
— ANI (@ANI) March 15, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2021 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

