'कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर, उद्या Sangli आणि Kolhapur ला देणार भेट'- उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. आज ते मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलले. आज ते साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत व उद्या सांगली आणि कोल्हापूरला जातील. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्य अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार सर्व बाधित लोकांसोबत आहे. बचावकार्य सुरू आहे. आम्ही काम करण्यासाठी सर्व एजन्सीजची मदत घेत आहोत. सहा बाधित जिल्ह्यांतील सुमारे 1 लाख लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. पाऊस थांबला आहे मात्र हळूहळू ओसरत आहे.
The flood situation in Kolhapur, Satara and Sangli is still critical. I spoke to CM earlier today. I am going to Satara today and tomorrow I will go to Sangli and Kolhapur. We are constantly in touch with Raigad, Ratnagiri & Sindhudurg officials: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/oNCQOWj98A
— ANI (@ANI) July 25, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2021 07:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

