महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. आज ते मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलले. आज ते साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत व उद्या सांगली आणि कोल्हापूरला जातील. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्य अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार सर्व बाधित लोकांसोबत आहे. बचावकार्य सुरू आहे. आम्ही काम करण्यासाठी सर्व एजन्सीजची मदत घेत आहोत. सहा बाधित जिल्ह्यांतील सुमारे 1 लाख लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. पाऊस थांबला आहे मात्र हळूहळू ओसरत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)