Fake News Alert: मुंबई मध्ये फिल्टर न केलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दावे सोशल मीडीयात वायरल; BMC ने केला खुलासा
महानगरपालिकेने मुंबईकरांना आश्वासन दिले की शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत आहे आणि स्वच्छ, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे प्रक्रिया केलेले पाणी सर्व भागात कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुरवले जात आहे.
महानगरपालिकेने मुंबईत फिल्टर न केलेल्या पाण्याच्या पुरवठा होत असल्याची माहिती सोशल मीडियावर वायरल होत आहे. बीएमसीने या अफवांचे खंडन केले आहे. जारी निवेदनात, हे दावे "पूर्णपणे खोटे आणि निराधार" असल्याचं सांगण्यात आले आहे. बीएमसीने स्पष्ट केले की हे मेसेजेस पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. महानगरपालिकेने मुंबईकरांना आश्वासन दिले की शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत आहे आणि स्वच्छ, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे प्रक्रिया केलेले पाणी सर्व भागात कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुरवले जात आहे. नक्की वाचा: Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक.
बीएमसीचे जारी निवेदन
💧✅ Brihanmumbai Municipal Corporation ensures a regular supply of clean, disinfected and fully treated water to the citizens of Mumbai.
⚙️ The water supply system is operating normally, with no malfunctions reported.
📱❌ It has come to the notice that misleading messages are…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 19, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

