Khalistani Violence: भारतीय दुतावासावरील हल्ल्यांमुळे विदेश मंत्री एस जयशंकर निराश

भारतीय दुतावासांना सुरक्षा देण्यास ब्रिटेन सरकार अपयशी ठरले आहे - एस जयशंकर

Khalistani Violence: भारतीय दुतावासावरील हल्ल्यांमुळे विदेश मंत्री एस जयशंकर निराश
S Jaishankar

भारतीय दुतावासा (Indian Embassy) बाहेरील हल्ले आणि निर्दशनावरुन भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय दुतावासांना सुरक्षा देण्यास ब्रिटेन सरकार अपयशी ठरले आहे. खलिस्तानी हिंसाचारावर,जयशंकर म्हणाले की, परदेशी "सरकारांना आठवण करून देण्याची गरज आहे" की "कट्टरतावाद, दहशतवाद, हिंसाचार यांना समर्थन देण्यासाठी नागरी स्वातंत्र्याचा गैरवापर केला जाऊ नये"

पहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2023 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).