दिल्ली मध्ये आज केंद्र सरकार कडून सर्वपक्षीय बैठकीच्या सुरूवातील पहलगाम मधील मृतांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटांची शांतता पाळण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अन्य राजकीय नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टींवर चर्चा झाली आहे. दहशतवादाशी सामना करण्यासाठी काही निर्णय घेण्याची चर्चा आहे. नक्की वाचा: Vinay Narwal चा पत्नी सोबत रोमॅन्टिक अंदाजात शेवटचा डान्स व्हिडिओ म्हणून वायरल क्लिप Instagram Influencers Ashish Sehrawat-Yashika Sharma ची; जोडप्याचा खुलासा.
पहलगाम मधील मृतांना श्रद्धांजली अर्पण
#WATCH | Delhi: A two-minute silence was observed during the all-party meeting called by the Central Government to honour the innocent lives lost in the Pahalgam terror attack pic.twitter.com/cpQgG5LY3p
— ANI (@ANI) April 24, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)