Turbid Water Supply In Mumbai Alert: मुंबईतील काही भागात गढूळ पाण्याच्या तक्रारी; BMC ने पाणी गाळून, उकळून पिण्याचे केले आवाहन
मागील 3-4 दिवस भातसा मध्ये होत असलेल्या पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.
मुंबई मध्ये काही भागात गढुळ पाणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता बीएमसी ने पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. मागील 3-4 दिवस भातसा मध्ये होत असलेल्या पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. सध्या पालिकेकडून स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याकडे लक्ष दिले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण तो पर्यंत पालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.
बीएमसीचे मुंबईकरांना आवाहन
BMC has made an appeal to filter and boil water & drink owing to complaints of turbid water from certain areas in Mumbai. pic.twitter.com/9Qh0J3ZpK5
— Richa Pinto (@richapintoi) October 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2024 10:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

