Coronavirus: महाराष्ट्रामध्ये रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी; मुंबईमधील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सामसूम
कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने, रात्री 8 ते सकाळी 7 च्या दरम्यान कर्फ्यू लागू केला आहे.
कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने, रात्री 8 ते सकाळी 7 च्या दरम्यान कर्फ्यू लागू केला आहे. राज्यात या संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन होताना दिसून येत आहे. नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये रात्री 8 नंतर सामसूम दिसत आहे.
Maharashtra government imposes curfew between 8 pm and 7 am in the state in view of rising cases of COVID-19; visual from Marine Drive in Mumbai. pic.twitter.com/FYirNCfP01
— ANI (@ANI) March 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2021 09:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

