Mumbai Water Cut: मुंबई महानगर पालिकेकडून आजपासून 5% पाणी कपात लागू
सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
- Read in
- मराठी
बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने तलावातील पाण्याने विक्रमी तळ गाठला आहे. 5 जून पासून पालिका ही पाणी कपात 5% 10% करणार आहे. सध्या मुंबईच्या तलावांमध्ये 10% पेक्षाही कमी पाणीपुरवठा राहिला असल्याने ही पाणीकपात लागू केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बीएमसी कडून पाणी कपात
🚰पाणी बचतीचे उपाय अंगीकारणे सहज शक्य आहे. कृपया पाण्याचा काटकसरीने वापर करा आणि शक्य तेवढी पाणी बचत करा.
💧बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
---
🚰It's easy to adopt water-saving measures. Save as much water as possible.
💧Use water… pic.twitter.com/O5qPcNYXfq
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2024 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

