नंदीग्राम मतदारसंघातून सुवेन्दु अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांचा पराभव केला आहे. ट्विट-

 

केरळचे मंत्री Kadakampally Surendran यांचा Kazhakkoottam मतदारसंघातून विजय झाला आहे. ट्वीट-

 

माजुली मतदारसंघातून असमचे मुख्यमंत्री सरबानंद यांनी विजय मिळवला आहे. ट्वीट-

  

नंदीग्राम येथून विजयी झालेले सुवेंदू अधिकारी यांनी नागरिकांचे मानले आभार आहेत.Tweet:

Tamil Nadu Assembly Elections मध्ये थिरु एमके स्टालिन आणि डीएमके यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन केले आहे.Tweet:

PM Narendra Modi यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

Nandigram ची मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही, 'तर्क' लावू नका असं Trinamool Congress ने ट्वीट केले आहे.

Aaditya Thackeray यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन

Nandigram मध्ये मतदार जो निकाल देईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांच्याकडून MK Stalin यांचं अभिनंदन  

Load More

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरूवात होणार आहे. पश्चिम बंगाल मध्ये 294, तमिळनाडू मध्ये 234, असम मध्ये 126, पुदुचेरी 30 आणि केरळ मध्य 140 जागांसाठी झालेल्या निवडणूकीचा आज निकाल रात्रीपर्यंत हळूहळू स्पष्ट होणार आहे. दरम्यान यामध्ये भाजपासाठी असम, पश्चिम बंगाल मध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे त्यामुळे या राज्यांमध्ये लढाई कशी रंगतदार होते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. या पाचही विधानसभा निवडणूकीचे निकाल, सुरूवातीचे कल आणि हळूहळू जहीर होणारे विजयी उमेदवार यांचे अपडेट्स लेटेस्टी मराठीच्या लाईव्ह ब्लॉग वर पाहता येणार आहे.

विधानसभा निवडणूकीनंतर आता त्यांच्या निकालाच्या वेळेसही देशातील कोविड 19 परिस्थितीचं भान राखत निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. विजयीमिरवणूकांचे रथ रोखण्यात आले आहेत तर पोलिंग बूथ वरही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या पक्षांना बहुमत मिळवण्यासाठी १४८ चा आकडा पार करावा लागणार आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहेत. केरळ विधानसभेत एकूण १४० जागा आहेत. बहुमतासाठी ७१ जागा आवश्यक आहेत तर आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा आहेत. बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक आणि पुदुच्चेरीत बहुमतासाठी १७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे.