केंद्र सरकारच्या 'कृषी कायद्या'ला विरोध करण्यासाठी देशभरात अनेक शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने असल्याने त्यांच्यासाठी आता पोळी बनवण्यासाठी मशीन मागविण्यात आल्या आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.