Mamata Banerjee In Mumbai: देशाला वाचवा आणि भाजप ला हटवा
पक्षांना संघटीत करून दुसरी आघाडी उभ करण्याचा विचार दीदींचा आहे अस चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजपला हरवणे हे आमचे लक्ष्य असे ममता बनर्जी यांनी आयोजित चर्चा सत्रात सांगितले.