Maharashtra: गोवरच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्य सरकार त्रस्त, 11 सदस्यीय टास्क फोर्सची केली निर्मिती
मुंबई पाठोपाठ राज्यात इतर जिल्ह्यांमध्येही गोवरचे रूग्ण वाढत आहेत. गोवरमुळे काही चिमुकल्या बालकांचा मृत्यू देखील झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ