कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 63% ईव्हीएम वाढवल्याने मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी दिली आहे.जाणून घ्या अधिक.