Ranji Trophy 2022 स्पर्धेवरून रवी शास्त्री यांचा BCCI वर निशाणा, म्हणाले - ‘त्याकडे दुर्लक्ष करायला तर...’

रवी शास्त्री यांनी रणजी ट्रॉफीला भारतीय क्रिकेटचा कणा असल्याचे म्हटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफीच्या आयोजनाबाबत शंका असताना टीम इंडियाच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने हे वक्तव्य केले आहे. शास्त्री यांनी या ट्विटद्वारे बीसीसीआयवर (BCCI) निशाणा साधला जे देशातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा कशी आणि केव्हा आयोजित करण्याच्या अजून बीसीसीआय विचारात आहे.

Ranji Trophy 2022 स्पर्धेवरून रवी शास्त्री यांचा BCCI वर निशाणा, म्हणाले - ‘त्याकडे दुर्लक्ष करायला तर...’
रवि शास्त्री (Photo Credits: Getty Images)

Ranji Trophy 2022: रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रणजी ट्रॉफीला (Ranji Trophy) भारतीय क्रिकेटचा कणा असल्याचे म्हटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफीच्या आयोजनाबाबत शंका असताना टीम इंडियाच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने हे वक्तव्य केले आहे. शास्त्री यांनी रणजी ट्रॉफीबद्दल ट्विट केले आणि लिहिले, “रणजी ट्रॉफी हा भारतीय क्रिकेटचा कणा आहे. ज्या क्षणी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला लागाल, त्याच क्षणी आपलं क्रिकेट स्पाइनलेस होईल!”

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2022 12:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).