Ranji Trophy 2022 Quarterfinals: आजपासून रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे मनोरंजन सुरु, या आठ संघांमध्ये होणार लढत
रणजी ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने आजपासून (6 जून) सुरू होत आहेत. बाद फेरीत बंगालचा सामना झारखंडशी, मुंबईचा सामना उत्तराखंडशी, कर्नाटकचा उत्तर प्रदेशशी आणि पंजाबचा मध्य प्रदेशशी सामना होणार आहे. या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये साखळी फेरीनंतर बंगाल, मध्य प्रदेश, मुंबई, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंड हे आठ संघ आता सेमीफायनलसाठी एकमेकांशी भिडतील.
Ranji Trophy 2022 Knockout: रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने आजपासून (6 जून) सुरू होत आहेत. यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये लढत होणार आहे. हे चार सामने 6 ते 10 जून दरम्यान बेंगलोर येथे खेळवले जातील.
#RanjiTrophy 2021-22 resumes tomorrow. 🙌
Take a look at the Quarterfinal fixtures. 👍
Which team are you rooting for❓@Paytm pic.twitter.com/aRuFKsD0uW
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2022 09:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

