IND vs BAN 3rd ODI 2022 Live Update: भारताने बांगलादेशला दिले 410 धावांचे लक्ष्य, इशान-विराटने केली कमाल
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशला 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील (IND vs BAN) तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे सुरू आहे. मालिका गमावलेला भारतीय संघ या सामन्यात आपली इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बांगलादेश क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशला 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. इशान किशनच्या 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने 8 विकेट्सवर 409 धावा केल्या होत्या.
Brilliant knocks from Ishan Kishan and Virat Kohli have helped India to a total of over 400 👏#BANvIND | https://t.co/SRyQabJAHN pic.twitter.com/YchindVRDm
— ICC (@ICC) December 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2022 03:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

