IND vs WI 5th T20: भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, रोहितला विश्रांती, हार्दिक करणार संघाचे नेतृत्व
आजच्या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या जागी इशान किशन संघात आला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (India vs West Indies 5th T20I) आज, 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या जागी इशान किशन संघात आला आहे. याशिवाय भारतीय संघात आणखी तीन बदल करण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजच्या संघातही चार बदल करण्यात आले आहेत. भारताने याआधीच मालिका जिंकली आहे.
Tweet
🚨 Toss Update 🚨
Hardik Pandya, who is captaining the team in the fifth T20I, has won the toss & #TeamIndia have elected to bat against West Indies. #WIvIND
Follow the match 👉 https://t.co/EgKXTsTCq2 pic.twitter.com/ALh07keY5r
— BCCI (@BCCI) August 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2022 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

