IND vs SL 2nd T20I 2021: भारताचे सर्व धुरंधर फलंदाज अपयशी, धवन ब्रिगेडचे श्रीलंकेला विजयासाठी 133 धावांचे सोपं आव्हान

कोलंबो श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करून शिखर धवनच्या भारतीय संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 132 धावा केल्या व यजमान संघाला विजयासाठी 133 धावांचे सोपं आव्हान दिले आहे. टीम इंडियाकडून धवनने सर्वाधिक 40 धावा केल्या तर पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्ल 29 धावाच करू शकला.

IND vs SL 2nd T20I 2021: भारताचे सर्व धुरंधर फलंदाज अपयशी, धवन ब्रिगेडचे श्रीलंकेला विजयासाठी 133 धावांचे सोपं आव्हान
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd T20I 2021: कोलंबो (Colombo) श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करून शिखर धवनच्या भारतीय संघाने (Indian Team) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 132 धावा केल्या व यजमान संघाला 133 विजयासाठी धावांचे सोपं आव्हान दिले आहे. टीम इंडिया (Team India) कडून धवनने सर्वाधिक 40 धावा केल्या तर पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) 29 धावाच करू शकला. दुसरीकडे, लंकन संघासाठी अकिला धनंजयाने सार्वधिक 2 विकेट्स काढल्या तर वनिंदू हसरंगा, दुश्मंत चमीरा आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2021 09:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).