Sanjay Raut On Rahul Gandhi: राहुल गांधी यांना केंद्र सरकार घाबरले आहे- संजय राऊत
केंद्र सरकार हे राहुल गांधी यांना घाबरले आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर पुढच्या अवघ्या 24 तासांच्या आत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवले. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने. त्यांना पुन्हा एकदा त्यांचे वायनाडचे सदस्यत्व बहाल करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकार हे राहुल गांधी यांना घाबरले आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर पुढच्या अवघ्या 24 तासांच्या आत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवले. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने. त्यांना पुन्हा एकदा त्यांचे वायनाडचे सदस्यत्व बहाल करणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही केंद्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करते आहे. यामुळे I.N.D.I.A आघाडीतील घटक पक्ष, लवकरच एक बैठक घेतील आणि पुढील धोरण ठरवतील, असे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
#WATCH | Uddhav Thackeray Faction MP Sanjay Raut says, "The (Central) govt is scared of Rahul Gandhi. Surat Court convicted him and within 24 hours the Lok Sabha speaker disqualified him, but now Supreme Court has stayed the conviction but his membership has not been reinstated.… pic.twitter.com/7jjXEzwHT6
— ANI (@ANI) August 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2023 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

