नाशिकच्या इगतपुरीमधील खेडेगावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई Swades Foundation च्या मदतीने दूर करण्यात आली आहे. आता 24 तास पाणी मिळणार आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी ट्वीट करत स्वदेश फाऊंडेशनचे आभार मानत त्यांचं कौतुक केले आहे. पूर्वी या गावात पाणी नसल्याने लोकांना 5 दिवसातून एकदा आंघोळ करावी लागत असे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)