केंद्राने राज्यांना विश्वासात घेऊन तीन कृषी कायद्यांवर संसदेत चर्चा केली असती, तर आज परिस्थिती वेगळी असती असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. तसेच आगामी निवडणुका नसत्या तर कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला नसता असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)