मध्यवर्ती यंत्रणांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तुम्ही स्वत: त्या अग्नीत जाल - संजय राऊत
मध्यवर्ती यंत्रणांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तुम्ही स्वत: त्या अग्नीत जाल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
राज्यात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. अशातचं आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मध्यवर्ती यंत्रणांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करीत असेल तर मी त्यांना चेतावणी देतो की, तुम्ही स्वत: त्या अग्नीत जाल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
If someone is attempting to get President's Rule imposed in Maharashtra by misusing central agencies, then I am warning them - you yourself will get burnt in that fire: Shiv Sena MP Sanjay Raut pic.twitter.com/96Yc1dNFk4
— ANI (@ANI) March 22, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2021 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

