Nashik Water Crisis: नाशिकच्या गंगोदवारी गावात पाण्यासाठी लोकांची वणवण
गेल्या 10 वर्षापासून या गावतील लोक या दुष्काळाचा सामना करत असल्याचे गावचे सरपंच मोहन गवळी यांनी सांगितले.
राज्यात एका ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून दुसऱ्या ठिकाणी नाशिक जिल्हातील पेठ तालुक्यातील गंगोदवारी गावात पाण्याच्या दुष्काळाची स्थिती पहायला मिळत आहे. या गावात पाण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी 70 फुट विहिरीत देखील पाणी लागत नसल्याने विहरीत उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 10 वर्षापासून या गावतील लोक या दुष्काळाचा सामना करत असल्याचे गावचे सरपंच मोहन गवळी यांनी सांगितले.
#WATCH | Nashik, Maharashtra: people of Gangodwari village, Peth Taluka, descend into 70 feet well due to water crisis (04/05) pic.twitter.com/JejubDj5oA
— ANI (@ANI) May 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2023 11:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

