Maharashtra to Reopen Colleges: राज्यात दिवाळी नंतर कॉलेज पुन्हा खुली करण्याबाबत येत्या 2-4 दिवसात निर्णय होणार; उदय सामंत यांचे संकेत

महाराष्ट्रात पुन्हा कॉलेजेस सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या 2-3 दिवसांत होण्याची शक्यता मंत्री उदय सामंत यांनी बोलुन दाखवली आहे.

Maharashtra to Reopen Colleges:  राज्यात दिवाळी नंतर कॉलेज पुन्हा खुली करण्याबाबत  येत्या 2-4 दिवसात निर्णय होणार; उदय सामंत यांचे संकेत
Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात पुन्हा कॉलेजेस विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये कशी सुरू करायची याबाबत लवकरच शासन निर्णय होणार आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी यांनी कोविडची लस घेतलेली असावी असं पाहून महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होणार आहे. दरम्यान काही ठिकाणी पूर्ण क्षमतेने तर काही ठिकाणी 30%, 50% क्षमतेने कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी TV9 शी  बोलताना दिली आहे.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2021 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).