HM Dilip Walse Patil on Protests Over Hijab Row Spread to Maharashtra: कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन
कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राज्यात विनाकारण आंदोलनं करू नयेत. हिजाब वाद हा इतर राज्यातील आहे. त्यावरून आपल्या राज्यात आंदोलनाची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ शिक्षणावर लक्ष देण्याचं आवाहन वळसेपाटील यांनीही केले आहे.
ANI Tweet
I appeal to people to not stage unnecessary protests on such issues. The incident has happened in some other state, we should not protest over it here. I appeal to people to maintain peace: Maharashtra HM Dilip Walse Patil on protests over Hijab row spread to Maharashtra pic.twitter.com/1elwzBAZxw
— ANI (@ANI) February 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2022 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

