Jitendra Awhad On ECI: निवडणूक आयोग लोकांचा विश्वास गमावत आहे- जितेंद्र आव्हाड
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, निवडणुकांच्या काळामध्ये निवडणूक आयोग हा सर्वोच्च संस्था असतो. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बेकायदेशीर कृतींवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, निवडणुकांच्या काळामध्ये निवडणूक आयोग हा सर्वोच्च संस्था असतो. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बेकायदेशीर कृतींवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. ती करण्यास टाळाटाळ होत असल्यानेक आयोगासह केंद्रीय तपास यंत्रणा लोकांचा विश्वास गमावत आहेत. हे भारतीय लोकशाची मृत्यू होण्याकडे वाटचाल असल्याचे ते म्हणाले.
एक्स पोस्ट
#WATCH | Delhi: After meeting the Election Commission, NCP-SCP leader Jitendra Awhad says, "We are asking the Election Commission, which is the highest body during the election, to intervene...People slowly but surely are losing faith in every agency...This is the death of… pic.twitter.com/emvwRuUEUY
— ANI (@ANI) March 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2024 06:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

