Rahul Gandhi यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, मानहानी प्रकरणात अंतरीम संरक्षण वाढ
काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतिरीम संरक्षण वाढवून दिले आहे. भाजप नेते श्री श्रीमल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात गांधी यांना हा दिलासा मिळाला आहे.
काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतिरीम संरक्षण वाढवून दिले आहे. भाजप नेते श्री श्रीमल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात गांधी यांना हा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गिरगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी या फौजदारी प्रकरणाची कारवाई पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. हे अंतरीम संरक्षण येत्या 23 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi यांनी PM Modi यांचा उल्लेख 'पनौती' केल्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस; 25 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्यास मुदत)
एक्स पोस्ट
Bombay High Court extends interim protection granted to Rahul Gandhi in defamation case filed by BJP leader Mahesh Shrishrimal.
High Court directed a Girgaon magistrate to defer criminal proceedings, the date has now been extended till January 23, 2024. @RahulGandhi… pic.twitter.com/zVZBfuRjUz
— Bar & Bench (@barandbench) December 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2023 12:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

