Rahul Gandhi reacts to Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: 'समाज म्हणून आपण कुठे जातोय? याचा विचार करण्याची वेळ; देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर राहुल गांधी यांची पोस्ट
FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे. असं राहुल गांधी यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने वातावरण तापलेले आहे. अशात राहुल गांधींंनीदेखील संताप व्यक्त केला आहे. देशात पश्चिम बंगाल, यूपी, बिहार नंतर महाराष्ट्रातही महिलांवर, चिमुकलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यावरून सार्याच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना राहुल गांधी यांनी देखील X वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे पण पोलिस प्रशासनाच्या मर्जीवर तो अवलंबून राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे.
राहुल गांधी यांची महिलांंवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर पोस्ट
पश्चिम बंगाल, यूपी, बिहार के बाद महाराष्ट्र में भी बेटियों के खिलाफ शर्मनाक अपराध सोचने पर मजबूर करते हैं कि हम एक समाज के तौर पर कहां जा रहे हैं?
बदलापुर में दो मासूमों के साथ हुए अपराध के बाद उनको इंसाफ दिलाने के लिए पहला कदम तब तक नहीं उठाया गया जब तक जनता ‘न्याय की गुहार’…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

