COVID 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर
भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करत दिली आहे.
भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. सुरक्षित राहण्यासाठी अधिकाधिक लोकांनी कोविड 19 ची लस टोचून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
Tweet
We are at 99 crores 💉
Go for it India, continue to rapidly march towards our milestone of 100 crore #COVID19 vaccinations. pic.twitter.com/jq9NKnw8tF
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 19, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2021 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

