India Terror Attack: 2018 पासून 5 वर्षांत भारतात 761 दहशतवादी हल्ले, 308 जवान शहीद, 1002 दहशतवादी ठार, गृह राज्यमंत्री नित्यानंद यांची लोकसभेत माहिती

या काळात 308 सुरक्षा जवानही शहीद झाले. यादरम्यान सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देताना 1002 दहशतवाद्यांना ठार केले.

India Terror Attack: 2018 पासून 5 वर्षांत भारतात 761 दहशतवादी हल्ले, 308 जवान शहीद, 1002 दहशतवादी ठार, गृह राज्यमंत्री नित्यानंद यांची लोकसभेत माहिती
Terrorist Search Operation

लोकसभेत लेखी उत्तरात माहिती देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) म्हणाले की, भारतात 2018 ते 2022 या पाच वर्षांत पूर्वीच्या राज्यात 761 दहशतवादी हल्ले झाले. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 174 नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र, याच काळात केंद्रशासित प्रदेशात 626 चकमकींमध्ये 35 नागरिक मारले गेले. या काळात 308 सुरक्षा जवानही शहीद झाले. यादरम्यान सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देताना 1002 दहशतवाद्यांना ठार केले.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).