मुंबई: चेंबूर येथे भिंत कोसळली, दोन रिक्षांचे नुकसान
पुण्याची (Pune) घटना ताजी असताना मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) येथे भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी दोन रिक्षांचे नुकसान झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे.
राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे 20 पेक्षा अधिक जणांना बळी गेला आहे. त्यात आता पुण्याची (Pune) घटना ताजी असताना मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) येथे भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी दोन रिक्षांचे नुकसान झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे.
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास चेंबूर येथे भिंत कोसळ. या दुर्घटनेत दोन रिक्षांचे नुकसान झाले असून कोणतीही जिवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा उचलण्यासाठीचे काम सुरु करण्यात आले आहे. (पुणे: इमारतीची संरक्षक भिंत कच्च्या झोपड्यांवर पडली, 15 जणांनी गमावला जीव)
Mumbai: A wall in Chembur collapsed on auto-rickshaws around 2 am today; Debris being removed, no casualties reported. #Maharashtra pic.twitter.com/5pGZY3txZ9
— ANI (@ANI) June 29, 2019
तर पुण्यात कोंढवा भागात इमारतीची भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 4 मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पुण्यातील दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2019 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

