मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)वर्धा 55.36 टक्केनागपूर 53.13 टक्केयवतमाळ-वाशिम 53.97 टक्केभंडारा-गोंदिया 60.50 टक्केचंद्रपूर 55.97 टक्केरामटेक 51.72 टक्केगडचिरोली 61.33 टक्के
सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाच मतदारसंघात सरासरी 55 टक्के मतदान - मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती
विदर्भातील 7 मतदारसंघात झालेले एकूण मतदानवर्धा- 43.90%रामटेक- 44.50%नागपूर- 41.25%भंडारा-गोंदिया- 49.05%यवतमाळ-वाशिम- 43.35%चंद्रपूर- 46.30%गडचिरोली-चिमूर- 57%एकूण- 46.13%
Voter turnout till 3 pm in Maharashtra is 46.13%. #IndiaElections2019 pic.twitter.com/MelIt4PLZd— ANI (@ANI) April 11, 2019
वर्धा- 44.67%रामटेक- 45%नागपूर- 38.35%भंडारा-गोंदिया- 47%यवतमाळ-वाशिम- 43%नागपूर- 39%चंद्रपूर- 42.68%
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील सिटी हायस्कुल मतदानकेंद्रात मतदान केले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सिटी हायस्कुल चंद्रपूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावताना
At City High School in #Chandrapur for first phase of #LokSabhaElections2019 pic.twitter.com/URWD69DQDJ— Chowkidar Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) April 11, 2019
वर्धा- 44.67%नागपूर- 38.35%भंडारा-गोंदिया- 47%यवतमाळ-वाशिम- 40%
नागपूर मतदारसंघ:
Maharashtra: Voting turnout in Nagpur parliamentary constituency till 3 pm is 38.35%. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/3X0j3QVt9t— ANI (@ANI) April 11, 2019
वर्धा- 30.22%रामटेक- 23.19%नागपूर- 27.43%चंद्रपूर- 30.5%गडचिरोली-चिमूर- 42%भंडारा-गोंदिया- 33.40%यवतमाळ-वाशिम- 26.9%
भंडारा-गोंदिया- 33.40%वर्धा- 30.22%यवतमाळ-वाशिम- 26.9%
नागपूरातील धरमपेठ मतदान केंद्रात मुख्यमंत्र्यांनी मतदान केले. पुढील पाच वर्षात देशाची धूरा कोणत्या सक्षम हातात द्यायचं, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
Maharashtra: Chief Minister Devendra Fadnavis and his wife Amruta Fadnavis cast their vote at a polling station in Nagpur earlier today. #IndiaElections2019 pic.twitter.com/7JWLHuPBjv— ANI (@ANI) April 11, 2019
लोकशाहीत निवडणूक ही महत्वाची प्रक्रिया !
प्रत्येकाने देशात एक मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान अवश्य करावे ! pic.twitter.com/utI05rvOnP— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 11, 2019
लोकसभा निवडणूक 2019 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला देशभरात आजपासून सुरुवात होईल. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीत मतदान पार पडणार आहे.
देशात सात तर राज्यात चार टप्प्यात मतदानाची प्रक्रीया पार पडणार असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. तर देशात आंध्रपद्रेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मिझोरम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पश्चिम बंगाल, निकोबार या राज्यात मतदान होणार आहे. या सर्व राज्यात मिळून एकूण 91 मतदारसंघ आहेत. (महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान पहिला टप्पा तारीख, मतदारसंघ आणि उमेदवार यादी)
विदर्भातील 10 पैकी 7 मतदारसंघात आज मतदान होणार असून यात 116 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर मतदारांची संख्या 1 कोटी 30 लाख इतकी आहे. मतदानासाठी 15 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ईव्हिएम मशिन्सच्या हॅकिंगमुळे यंदा लोकसभेच्या निवडणुत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. इतकंच नाही तर मतदान केल्यानंतर संबंधित उमेदवाराचा मतं गेलं का याची खात्री होण्यासाठी या मशीनमधून चिठ्ठी दिसण्याची सोय करण्यात आली आहे. (महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)
या निवडणुकीत गर्भवती, दिव्यांग यांना रांगेशिवाय मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर अपंग मतदारांना विशेष सोयी-सुविधा देण्यात आल्या आहे.
महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार दिवशी मतदान पार पडणार असून 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे.