महाराष्ट्र
Sambhajinagar Crime: प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या
टीम लेटेस्टलीया प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; गाड्यांच्या रांगाच रांगा
टीम लेटेस्टलीमुंबई गोवा महामार्गावर वाहनाच्या मोठ्याच मोठ्या रांगा पहायला मिळत आहे. पनवेल ते इंदापूर हे केवळ दोन तासांचे अंतर पार करायला आठ तासांचा कालावधी लागत आहे.
Pandharpur Crime: एकतर्फी प्रेमाने घेतला आणखी एक बळी, निर्घृणपणे केली हत्या, पंढरपूर हादरलं
Pooja Chavanमहाराष्ट्रातील पंढरपूर गावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Amravati Car Accident: चिखलदऱ्यात कार 200 फूट दरीत कोसळली, अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी
Pooja Chavanचिखलदऱ्यात कारचा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Dhangar Reservation: धनगर आरक्षण मुद्दा तापला, गिरीष महाजन यांच्या शिष्टाई निष्फळ; उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
टीम लेटेस्टलीमराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असतानाच आता धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. चौंडी येथे पाठीमागील 11 दिवसांपासून चौंडी येथे धनगर आरक्षण मुद्द्यावर जोरदार आंदोलन सुरु आहे. यशवंत सेनेचे कार्यकर्ते उपोषणास बसले आहे. या उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी गेलेल्या मंत्री गिरीष महाजन यांची शिष्टाई असफल झाली आहे.
Accident On Mumbai-Goa Highway: रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर ST Bus ची कंटेनर ट्रकला धडक; एक ठार, 28 जखमी
Bhakti Aghavरायगड पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती देताना सांगितले की, बसची ट्रकला धडक बसली. डोंबिवलीतील विनोद तराळे (38) या प्रवाशाचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी वैष्णवी आणि 15 वर्षांचा मुलगा अथर्व गंभीर जखमी झाला आहे. सर्व 28 प्रवाशांमध्ये नऊ महिला, तीन मुली आणि पाच मुले जखमी झाली आहेत.
Palghar News: अवघ्या पाच दिवसांच्या चिमुकलीची आईने केली हत्या, पालघर येथील घटना
Pooja Chavanतिसरी देखील मुलगी झाली त्यामुळे आईने अवघ्या पाच दिवसांच्या मुलीचा गळा घोटून जीव घेतला.
Mumbai: भरधाव BEST बसची 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धडक; विद्यार्थिनीचा मृत्यू, मालवणी येथील घटना
टीम लेटेस्टलीअपघात झाला तेव्हा ती कॉलेजला जात होती. अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बस चालक महादेव एकनाथ ससाणे यांच्यावर निष्काळजीपणामुळे तसेच रॅश ड्रायव्हिंगमुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Palghar: काळ्या जादूच्या बहाण्याने पालघर येथील महिलेवर पतीच्या मित्रांकडून वारंवार बलात्कार; 5 जणांना अटक
Bhakti Aghavजिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या तलासरी येथील महिलेने 11 सप्टेंबर रोजी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रवींद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत आणि गणेश कदम यांना या गुन्ह्यात अटक केली.
Gadchiroli News: व्हिडिओ बनवताना हत्तीच्या पायाखाली चिरडून वन विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू
टीम लेटेस्टलीहत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परतविण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील होते. या वेळी वनविभागाच्या वाहनाचे चालक असलेले सुधाकर आत्राम हे हत्तीला हुसकावून लावतानाचे व्हिडिओ चित्रिकरण करत होते. दरम्यान, बिथरलेला हत्ती आत्राम यांच्या दिशेने आला. त्यांना बचावाची संधीच न मिळाल्याने हत्तीने त्यांना पायाखाली चिडरले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
Mumbai: धक्कादायक! 26 वर्षीय तरुणीने बुलेटवर केली वांद्रे वरळी सी लिंकमध्ये एन्ट्री; पोलिसांना दाखवली बंदूक, महिलेला अटक
Bhakti Aghavमध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी नुपूर पटेल ही पुण्यात आपल्या भावाला भेटण्यासाठी जात होती. वरळी सी-लिंक पाहण्याची इच्छा असलेल्या पटेल यांनी तिच्या भावाची मोटारसायकल मुंबईला जाण्यासाठी घेतली.
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि धुळ्यात पावसाचा यलो अलर्ट
टीम लेटेस्टलीबंगालचा उपसागर आहे. तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस आहे.
Ganeshotsav ST Buses: एसटी महामंडळ गणेशोत्सवासाठी सोडणार अतिरिक्त बसेस
टीम लेटेस्टलीकोकण ते मुंबईत दरम्यान 200 बसेस सोडणार आहे. या बसेसचा मार्ग कोकण, मुंबई, ठाणे असेल. तसेच कोल्हापूर, कणकवली, रत्नागिरी, सावंतवाडी,मालवण, सांगली, इस्लामपूर, आणि बेलगावी या ठिकाणांसाठी देखील अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत.
Thane: भिवंडी चाळीत प्लॅस्टिक स्टोरेज ड्रममध्ये सापडला बेपत्ता 6 वर्षीय मुलीचा मृतदेह; खुनाचा गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीभिवंडीतील धापसीपाडा भागातील एका चाळीत शुक्रवारी पोलिसांना मुलीचा निर्जीव मृतदेह सापडला. मुलीचे पालक कारखान्यात कामगार म्हणून काम करतात, त्यांनी 13 सप्टेंबर रोजी मुलीची स्थानिक पोलिसांकडे अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
Akash Choudhary Attacked By Fans: मुंबईत आकाश चौधरीवर चाहत्यानी केला हल्ला, घटना कॅमेरात कैद
टीम लेटेस्टलीत्यानंतर आकाश चौधरी त्याच्या गाडीकडे जात असतांना त्याला मागून बाटली मारुन फेकली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Maharashtra FDA in Action Mode: राज्यात एफडीए अॅक्शन मोडमध्ये, सणासुदीपूर्वीचं तपासण्यात येत आहे खाद्यपदार्थांची गुणवत्ता
टीम लेटेस्टलीशहरातील एंट्री पॉइंटवर 204 वाहनांमधून सुमारे 7.2 लाख लिटर दुधाची तपासणी करण्यात येत आहे. मुंबईतील मुलुंड दहिसर मानखुर्द एअरलो वाशी एलबीएस मार्गावर गुणवत्ता तपासणी केली जात आहे.
Aurangabad became Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद शहर आता छत्रपती संभाजीनगर; उस्मानाबादचे झाले धाराशिव, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण
टीम लेटेस्टलीऔरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याची नावे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे बदलण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यांच्या महसूली नावात बदल झाल्याच्या नामफलकाचे अनावरणही करण्यात आले.
Jalgaon Bus Accident: जळगाव येथे खासगी बसचा अपघात, दोघांचा मृत्यू, काही प्रवाशी किरकोळ जखमी
Pooja Chavanमहाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एका खासगी बसचा सकाळच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
Devendra Fadnavis On Shiv Sena UBT faction: अडीच वर्षांत मराठवाडा वॉटर ग्रीड उद्ध्वस्त केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना UBT गटावर टीका
टीम लेटेस्टलीमराठवाडा विकासावर मागच्या वेळी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णयांची आम्ही पूर्तता केली आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांना ( शिवसेना UBT गट) मला विचारायचं आहे. तुम्हाला मिळालेल्या सत्तेच्या अडीच वर्षात तुम्ही काय केले? अडीच वर्षे सत्तेत असताना करतात. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड उद्ध्वस्त केला आणि आता मराठवाड्याला काय मिळाले असे विचारत आहेत.
Lakshya 84 Days Mission: धक्कादायक! नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 3 महिन्यांत 179 मुलांचा मृत्यू; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली 'लक्ष्य 84 दिवस' मिशनची घोषणा
Bhakti Aghavया मुलांच्या मृत्यूला अनेक घटक कारणीभूत आहेत. जन्मत: कमी वजन, श्वासोच्छवासाचे आजार, सेप्सिस आणि श्वासोच्छवासाचे आजार या प्राथमिक कारणांमुळे चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे यापैकी 70% मृत्यूंमध्ये 0-28 दिवसांच्या मुलांचा समावेश होता.