Bengaluru Water Crisis: बेंगळूरूमध्ये पाण्याची टंचाईमुळे मित्राचे लग्न होत नसल्याने राहुल गांधींना केली विनंती, ट्वीटरवर शेअर केला पोस्ट

बेंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या टंचाईचा परिणाम रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

Bengaluru Water Crisis: बेंगळूरूमध्ये पाण्याची टंचाईमुळे मित्राचे लग्न होत नसल्याने राहुल गांधींना केली विनंती, ट्वीटरवर शेअर केला पोस्ट
Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Bengaluru Water Crisis: बेंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या टंचाईचा परिणाम रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. दरम्यान अनेकांच्या लग्नात अडथळे निर्माण होत आहे. याच गोष्टीचा राग मनात एका वापरकर्त्याने पोस्ट शेअर केली आहे. (हेही वाचा- Rahul Gandhi यांनी PM Modi यांचा उल्लेख 'पनौती' केल्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस

X (पूर्वीचे ट्वीटर) वर नरेंद्र या वापरकर्त्याने एक पोस्ट शेअर केले आहे. ज्यात त्यांनी राहूल गांधी यांना टॅग केले आहे. तरुणाने बेंगळुरूच्या पाण्याच्या टंचाई सोडवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा. बेंगळुरूमधील आयटी उद्योगात काम करण्याचा त्याचा सध्याचा अनुभव शेअर केला जो लग्नाच्या शोधात आहे पण पाण्याच्या संकटामुळे बेंगळुरूच्या कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास कोणतीही मुलगी तयार नाही.

दरम्यान, ही महत्त्वाची समस्या खूप मोठी आहे, शहरातील पॉश समुदायातील रहिवासी त्यांच्या समस्या सामायिक करतात की त्यांना शौचालयासाठी जवळच्या मॉलमध्ये जावे लागते. व्हाईट फिल्डमधील एका अपार्टमेंटमधील अनेक रहिवाशांनी सांगितले की, मालकांनी त्यांना पाणी वाया घालवण्याऐवजी कागदी प्लेट्स आणि ओले वाइप्स वापरण्यास सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2024 01:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).