North East Floods: आसाम, मेघालयमध्ये पुर, ६२ जणांचा मृत्यू
आसामला पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे.आसाम राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूंची संख्या 62 वर गेली आहे