IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना (IND vs BAN) ढाका येथे खेळला जात आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या 4 विकेट गमावून 45 धावा आहे. त्याचवेळी ही स्पर्धा रोमांचक वळणावर पोहोचली आहे. भारताने पहिली कसोटी 188 धावांनी जिंकली असली तरी दुसरा सामना जिंकण्यासाठी त्यांना फक्त 100 धावांची गरज आहे. मात्र, तिसरा दिवस बांगलादेशच्या नावावर होता, या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांना फक्त 6 विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ रविवारी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर सकाळी 9 वाजता सुरू होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)