IND vs AUS 3rd T20: ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवले 187 धावांचे लक्ष्य, अक्षर पटेलने घेतले 3 बळी
भारताला आता मालिका जिंकण्यासाठी 187 धावा करायच्या आहेत. कांगारूंकडून जोस इंग्लिसने 51 आणि टीम डेव्हिडने 54 धावा केल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 7 बाद 186 धावा केल्या. भारताला आता मालिका जिंकण्यासाठी 187 धावा करायच्या आहेत. कांगारूंकडून जोस इंग्लिसने 51 आणि टीम डेव्हिडने 54 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन बळी घेतले.
.@akshar2026 scalped three wickets to get #TeamIndia back in the game and is our Top Performer from the first innings.
A look at his bowling summary here ⬇️ #INDvAUS pic.twitter.com/53zIgnKRQx
— BCCI (@BCCI) September 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2022 08:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

