कृषि कायद्यांविरोधात इतके दिवस अडवणूक आणि भ्रामक प्रचार का? देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्याने किरकोळ बदल सुचवून त्यावर अभिप्राय मागितले आहेत.

कृषि कायद्यांविरोधात इतके दिवस अडवणूक आणि भ्रामक प्रचार का? देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल
Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Assembly | (Photo Credits-Twitter)

केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्याने किरकोळ बदल सुचवून त्यावर अभिप्राय मागितले. आणि ते जर केंद्र सरकारने आधीच मान्य केले आहेत, तर मग या कायद्यांविरोधात इतके दिवस अडवणूक आणि भ्रामक प्रचार का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ट्वीट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2021 06:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).