Vijay Wadettiwar: टोलचा पैसा जातो कोठे? याची चौकशी झाली पाहिजे- विजय वडेट्टीवार
वाहनमालकाकडून टोलेचे घेतले, तसेच शासनाकडूनही पैसे घेतले जात आहेत. पैसा जातो कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना टोल माफ करायचा असेल तर ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घ्यावा, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील टोलमाफीचा निर्णय आम्हीच 2014 मध्ये घेतला, असे विधान उपमुख्यमंत्र्यांनी केले. चारचाकी वाहनांना टोल माफ केल्याच्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो आहे की, वाहनमालकाकडून घेतले, तसेच शासनाकडूनही पैसे घेतले जात आहेत. पैसा जातो कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना टोल माफ करायचा असेल तर ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घ्यावा, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
ट्विट
#WATCH | Nagpur, Maharashtra: Maharashtra LoP Vijay Wadettiwar says, "The decision of toll-waiver was taken in 2014 by the CM at that time... They repeated the same statement that we are not taking a toll... But a toll is being taken from the vehicle owner, and money is being… pic.twitter.com/IBdkSib2es
— ANI (@ANI) October 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2023 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

