Uddhav Thackeray: निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाचं उध्दव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधणार राज्याच्या जनतेशी संवाद
निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाचं उध्दव ठाकरे राज्याच्या जनतेशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे (Shiv Sena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना निवडणुकीत आता शिवसेना पक्षाचं पारंपारिक निवडणुक चिन्ह धनुष्यबाण वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तरी निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाचं उध्दव ठाकरे राज्याच्या जनतेशी सोशल मिडीयाच्या (social media) माध्यमातून संवाद साधणार आहेत.
उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार
पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यावर पहिल्यांदा उद्धव ठाकरे बोलणार #शिवसेना
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) October 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2022 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

