शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा; अतुल भातखळकर यांची टीका
अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला आहे. या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यातच अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा, अशा आशयाचे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे. ट्वीट-
शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2021 10:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

