Rajya Sabha Elections 2022: महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूकत 50% मतदान पूर्ण
राज्यसभा निवडणुकीसाठी विधिमंडळ परिसरात मतदान सुरु आहे. पहिल्याच 1.5 तासात जवळपास 50% मतदान पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 60 हून अधिक आमदारांनी आणि काँग्रेसच्या 20 आमदारांनी मतदान केले आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी विधिमंडळ परिसरात मतदान सुरु आहे. पहिल्याच 1.5 तासात जवळपास 50% मतदान पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 60 हून अधिक आमदारांनी आणि काँग्रेसच्या 20 आमदारांनी मतदान केले आहे.
Maharashtra | 50% of polling has been completed in the first 1.5 hours. 143 MLAs exercised their right to vote. More than 60 BJP MLAs and 20 Congress MLAs have cast their votes for Rajya Sabha elections: Sources
— ANI (@ANI) June 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2022 11:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

