Rajya Sabha Election In Maharashtra: संजय राऊत म्हणाले- आमच्या 4 उमेदवारांचा विजय निश्चित
आमच्या युतीचे चार उमेदवार विजयी होत आहेत. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार आहे मात्र केंद्रीय संस्थेने दोघांनाही मतदान करण्यापासून रोखले आहे.
आज राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यात राज्यसभेच्या निवडणुकी जागांसाठी चुरशीची स्पर्धा आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीत आपल्या महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी होत असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवर म्हटले आहे की, आमच्या महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी होत आहेत. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार आहे मात्र केंद्रीय संस्थेने दोघांनाही मतदान करण्यापासून रोखले आहे.
Tweet
Maharashtra | All four candidates of the Maha Vikas Aghadi (MVA) will win. We have full support: Shiv Sena leader Sanjay Raut on #RajyaSabhaElections2022 pic.twitter.com/BeWULA37Et
— ANI (@ANI) June 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2022 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

