Maharashtra Monsoon Assembly Session: पूरग्रस्त शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपासून मदत दिली जाणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात घोषणा
पूरग्रस्त शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपासून मदत दिली जाणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात घोषणा
महाराष्ट्राच्या काही भागात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी स्वतः या भागात दौरा करत काही दिवसांपूर्वी मदत जाहीर केली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात घोषणा करत पूरग्रस्त शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपासून मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नक्की वाचा: CM Eknath Shinde: आता पूरग्रस्तांना 5 हजारांऐवजी 15 हजार रुपये तात्काळ मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा .
पूरग्रस्त शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपासून मदत दिली जाणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात घोषणा. @Dev_Fadnavis@Devendra_Office@DDNewslive@DDNewsHindipic.twitter.com/wLKs50Kyx4
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2022 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

