आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय; पूरग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थसाहाय्य
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. जाणून घेऊया त्याबद्दल...
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
# पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार आहे. # सहकारी संस्थांचे सदस्य नियमित समजण्यासाठी अधिनियमात सुधारणा करणार.
# कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य करणार.
# अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करणार.
# बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ देणार.
# केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबवणार.
पहा ट्विट्स:
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021
@AmitV_Deshmukh pic.twitter.com/xVIByD89CM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021
@samant_uday pic.twitter.com/wGaqSPRYsY
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021
@dhananjay_munde pic.twitter.com/jvhWVDGNsd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

