Devendra Fadnavis On Rahul Gandhi: गांधी कुटुंबाने दोन हजार कोटींची संपत्ती केली हडप - देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी आणि त्याच्या कुटंबाने 2010 साली यंग इंडिया नावाची केवळ पाच लाख रुपयावर कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यामातुन गांधी कुटुंबाने 2 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज ईडी कडून चौकशी करण्यात आली. यावर भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेवुन गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले आहे की, राहुल गांधी आणि त्याच्या कुटंबाने 2010 साली यंग इंडिया नावाची केवळ पाच लाख रुपयावर कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यामातुन गांधी कुटुंबाने 2 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले आहे की, एजीएल ही राष्टीय संपत्ती आहे. ती कुणी खासगी करत असेल तर यावर कारवाई होण स्वाभाविक आहे. मला वाटत काॅग्रेसनं याचा बाऊ करण्यापेक्षा या चौकशीला समोर जायला हंव.
Tweet
LIVE | Interaction with media in Mumbai..#Maharashtra #media #press https://t.co/Jbk5KbDxlg
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2022 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

