सीपीआय नेते गोविंद पानसरे (CPI Leader Govind Pansare) यांच्या हत्येचा तपास राज्य एसआयटी (SIT) करत होती. हत्येनंतर 7 वर्ष उलटूनही कुठले धागेदोरे हाती लागत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गोविंद पानसरे हत्येप्रकरणी महत्वाचे निर्णय दिला आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य एसआयटीकडून काढून महाराष्ट्र एटीएसकडे (Maharashtra ATS) हस्तांतरित केलेला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)