Govind Pansare Case: आता महाराष्ट्र एटीएस करणार गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य एसआयटीकडून काढून महाराष्ट्र एटीएसकडे हस्तांतरित केलेला आहे.
सीपीआय नेते गोविंद पानसरे (CPI Leader Govind Pansare) यांच्या हत्येचा तपास राज्य एसआयटी (SIT) करत होती. हत्येनंतर 7 वर्ष उलटूनही कुठले धागेदोरे हाती लागत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गोविंद पानसरे हत्येप्रकरणी महत्वाचे निर्णय दिला आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य एसआयटीकडून काढून महाराष्ट्र एटीएसकडे (Maharashtra ATS) हस्तांतरित केलेला आहे.
Bombay High Court transfers the investigation of the murder of CPI leader Govind Pansare to Maharashtra ATS from State SIT.
— ANI (@ANI) August 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2022 12:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

