Mumbai Rain Update: धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हालवले- नवाब मलिक
धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी दाखल करणयात आले आहे. तसेच ही घटना नेमीक कशी घडली याची बीएमसी चौकशी करेन, अशी माहिती महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री व अनुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे. ते चेंबुर येथील भींत कोसळून 17 नागरिक ठाकर झाल्याच्या घटनेबाबत बोलत होते.
धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी दाखल करणयात आले आहे. तसेच ही घटना नेमीक कशी घडली याची बीएमसी चौकशी करेन, अशी माहिती महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री व अनुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे. ते चेंबुर येथील भींत कोसळून 17 नागरिक ठाकर झाल्याच्या घटनेबाबत बोलत होते.
ट्विट
We'll take the decision to shift the people who are living in a dangerous situation to permanent settlements immediately. BMC will investigate this incident: Maharashtra Cabinet Minister & Anushakti Nagar MLA Nawab Malik on Chembur wall collapse incident in which 17 people died pic.twitter.com/GT98Baqkxx
— ANI (@ANI) July 18, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2021 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

