Aurangabad renamed Sambhaji Nagar : औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यास सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा खर्च : एम्तियाज जलिल

औरंगाबादच्या नामांतरचा सगळ्यात जास्त त्रास सर्वसामान्यांना होणार आहे कारण कागदपत्रावरील नाव बदलण्यासाठी सर्वसामान्यांना रांगेत लागावं लागणार आहे, नेते मंडळींना नाही असा खोचक टोला एम्तियाज जलिल यांनी लगावला आहे.

Aurangabad renamed Sambhaji Nagar : औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यास सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा खर्च : एम्तियाज जलिल
Imtiaz Jalil | (PC - Facebook)

औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) केल्यास सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. फक्त सरकारी खात्याची कागदपत्रे बदलण्यासाठी हा खर्च असेल असं खा.एम्तियाज जलिल (Imtiaz Jaleel) पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले. तसेच या नामांतरचा सगळ्यात जास्त त्रास सर्वसामान्यांना होणार आहे कारण कागदपत्रावरील नाव बदलण्यासाठी सर्वसामान्यांना रांगेत लागावं लागणार आहे, नेते मंडळींना नाही असा खोचक टोला एम्तियाज जलिल यांनी लगावला आहे.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2022 02:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).