Maharashtra FYJC Admission: शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत करून अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय घेतला जाणार- Minister Varsha Gaikwad
अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय होण्यासाठी येत्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत केली जाणार
इयत्ता 10 वी परीक्षा रद्दच्या पार्श्वभूमीवर आज इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात विविध पर्यायांबाबत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व राज्य मंडळ परीक्षा सल्लागार समिती यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. या विषयावरील ही पहिली बैठक असून अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय होण्यासाठी येत्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
इयत्ता १० वी परीक्षा रद्दच्या पार्श्वभूमीवर आज इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात विविध पर्यायांबाबत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व राज्य मंडळ परीक्षा सल्लागार समिती यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. (१/२)#ssc #SSC #sscexam #Exams #Exams2021
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 21, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2021 07:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

